शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक तब्बल दहा दिवसानंतर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 8:23 PM

कोल्हापूरजवळ पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाखाली धोक्याच्या पातळीपर्यंत पुराचे पाणी वाढल्याने दि. ५ पासून मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती.

ठळक मुद्देसोलापूर मार्गावरील वाहतूक २३ पर्यंत बंद

मिरज : पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाखालील पुराचे पाणी ओसरल्याने गुरूवारपासून मिरज-कोल्हापूरदरम्यानरेल्वेवाहतूक तब्बल दहा दिवसानंतर सुरू झाली. रेल्वेमार्गाच्या दुरूस्तीच्या कामासाठी दि. २३ आॅगस्टपर्यंत मिरज-सोलापूर रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.कोल्हापूरजवळ पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाखाली धोक्याच्या पातळीपर्यंत पुराचे पाणी वाढल्याने दि. ५ पासून मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती.

यामुळे कोल्हापुरातून सुटणाऱ्या महालक्ष्मी, सह्याद्री, कोयना, राणी चेन्नम्मा, महाराष्टÑ, हरिप्रिया एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात आल्या. पाऊस व पुरामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्याने रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले. गेल्या चार दिवसात मिरजेतून रूकडीपर्यंत पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात आली होती. गुरूवारपासून पॅसेंजरसह राणी चेन्नम्मा व हरिप्रिया एक्स्प्रेस कोल्हापुरातून सोडण्यात आली.

दि. १७ पासून मुंबईकडे जाणाºया महालक्ष्मी, सह्याद्री, कोयना एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. रेल्वेमार्गाच्या दुरूस्तीसाठी दि. २३ आॅगस्टपर्यंत मिरज-सोलापूर रेल्वे वाहतूक बंद आहे. दि. २३ पर्यंत सोलापूर-मिरज एक्स्प्रेस, दि. २२ पर्यंत कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस, दि. २४ पर्यंत कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर बिदर, एक्स्प्रेस व पंढरपूर-मिरज पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगलीPandharpurपंढरपूरkolhapurकोल्हापूर