शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

गटनेत्यांनी फेटाळला निष्क्रियतेचा आरोप

By admin | Updated: December 4, 2014 23:40 IST

महापालिका : मोदी लाटेमुळे पराभव झाल्याचे मत

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या पराभवाला मोदी लाटेसह तत्कालीन वातावरण कारणीभूत होते. त्याला महापालिकेचा कारभार जबाबदार नाही, असे स्पष्टोक्ती गटनेते किशोर जामदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पालिकेतील पदाधिकाऱ्यांवर होणारा निष्क्रियतेचा आरोपही फेटाळून लावला.
गेल्या चार दिवसांपासून पालिकेच्या कारभारावर काँग्रेसमधून टीका होत होती. माजी मंत्री पतंगराव कदम यांनी शहरातील गॅस्ट्रोच्या पार्श्वभूमीवर पालिका बरखास्तीची मागणी केली, तर माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करीत पालिकेच्या कारभारामुळेच मदन पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याची टीका केली होती. याबाबत आज जामदार यांना विचारता ते म्हणाले की, गॅस्ट्रोबाबत पालिकेचे प्रशासन व पदाधिकारी एकत्र येऊन मुकाबला केला आहे. दिवस-रात्र परिश्रम घेऊन ही साथ आटोक्यात आणली. महापालिका बरखास्त करून गॅस्ट्रोचा प्रश्न सुटणार नाही, असा टोलाही लगाविला. पतंगराव कदम हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नाराजी वृत्तपत्रातूनच कळली. लवकरच त्यांची भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेतील पराभवाबाबत ते म्हणाले की, मदन पाटील यांच्या पराभवाला पालिकेचा कारभार जबाबदार नाही. तसे पाहिले तर माझ्या हातात

नायकवडी माझे सहकारी
माजी महापौर इद्रिस नायकवडी हे माझे सहकारी आहेत. दररोज त्यांची भेट होत असते. पण त्यांच्या अडचणी, प्रश्नांची आपल्याकडे माहिती नाही. कामकाजाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन
वेगवेगळा असतो, असे सांगत नायकवडींवर थेट टीका करण्याचे टाळले.
नायकवडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सध्या पतंगराव यांच्या विनंतीवरुन आम्ही माघार घेतली आहे. कारभार सुधारला नाही तर आम्ही पुन्हा संघर्ष समिती करू. कारभारच नाही. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतींच्या हाती कारभार असतो. गटनेते म्हणून केवळ आपण नेत्यांच्या आदेशाचे पालन होते की नाही, हे पहात असतो.
विधानसभेवेळचे वातावरण व मोदी लाट यामुळेच काँग्रेसला सांगलीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)