शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

coronavirus: लक्षणे नसलेल्यांनी बेड अडवू नयेत - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:04 AM

: लक्षणे नसलेल्या व उपचाराने बरे होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी बेड अडविले आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळत नाहीत.

सांगली : लक्षणे नसलेल्या व उपचाराने बरे होणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी बेड अडविले आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड मिळत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयात उपचाराची व्यवस्था उभी करणार आहोत, तसेच बेडचा आग्रह कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.समस्त जैन समाजाच्यावतीने उभारण्यात आलेल्या भगवान महावीर कोविड केअर सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, डिॉक्टरांनी पुढाकार घेऊन रुग्णालये उभी करावीत, या आवाहनाला सांगलीतील डॉ. रवींद्र वाळवेकर यांनी प्रतिसाद दिला. जैन समाजाने पुढाकार घेत कोरोना रुग्णांसाठी ही व्यवस्था उभी केली. दोन ते तीन दिवसात तालुका पातळीवरही ५०० बेडची व्यवस्था करणार आहोत.संयोजक सुरेश पाटील म्हणाले की, शासनाच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी जैन समाजाने रुग्णालय सुरू केले आहे. दानशूर लोकांच्या मदतीने या रुग्णालयात सवलतीच्या दरात उपचार होतील.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीJayant Patilजयंत पाटील