शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुले मिरजेत ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 3:23 PM

सांगली : बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या ३२ मुलांना मिरजेत ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुलांना बालकल्याण समितीच्या ताब्यात ...

सांगली : बिहार राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या ३२ मुलांना मिरजेत ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुलांना बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले. मिरजेतील चाइल्ड लाइन संस्थेने यासाठी पुढाकार घेतला.अधिक माहिती अशी, धनबाद ते कोल्हापूर एक्स्प्रेस गाडी बुधवारी मिरज रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तपासणीच्या दरम्यान एका डब्यात ३२ मुले आढळून आली. त्यामुळे संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्यासोबत पालक नसल्याचे समजले. चौकशीत ही मुले कोल्हापूर जिल्ह्यातील एका संस्थेत जाणार असल्याचे समोर आले. रेल्वे पोलिसांनी बालकल्याण समितीला याची माहिती दिली. त्यांनी चाइल्ड लाइनच्या मदतीने स्थानकावर धाव घेतली.चौकशीत अल्पवयीन मुलांचे पालक सोबत नसल्याचे दिसून आले. बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार त्यांना ताब्यात घेतले. बिहार राज्यातील बालकल्याण विभागाशीही संपर्क केला आहे. जिल्हा बालकल्याण समिती सदस्य निवेदिता ढाकणे, कालिदास पाटील, आयेशा दानवडे, दीपाली खैरमोडे, बालविकास अधिकारी संदीप यादव, संरक्षण कक्षाचे रोहिणी वाघमारे, रोहित पाटील, अश्विनी माळी, चाइल्ड लाइनचे अश्विनी कुंभार, नीलेश पोतदार आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस