शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

माळीणच्या धर्तीवर तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 5:37 AM

तिवरे धरण फुटून २२ लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत ९ कोटींपेक्षाही अधिक नुकसान झाले

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरणफुटीला शुक्रवारी एक महिना पूर्ण होत आहे. धरण फुटल्यामुळे ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्यापर्यंत वस्तूंसह सर्व प्रकारची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ६ लाख रूपये देण्यात आली. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, माळीणप्रमाणेच येथील पीडितांना घरे बांधूनदिली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

तिवरे धरण फुटून २२ लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत ९ कोटींपेक्षाही अधिक नुकसान झाले. माळीण पीडितांना ४00 ते ४१५ चौरस फुटांची घरे बांधून दिली आहेत. तशाच पद्धतीने धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल. १३ घरे या दुर्घटनेत वाहून गेली. मात्र ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर घरांचे पोटभाग लक्षात घेऊन ४६ घरे नव्याने बांधली जाणार आहेत. आराखडा जलसंपदा खात्याला तसेच सिद्धीविनायक ट्रस्टला सादर केला जाणार आहे. हा आराखडा पाठवल्यानंतर ट्रस्टकडून पाच कोटी रूपये दिले जाणार आहेत. म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणPuneपुणे