जनता कर्फ्यूला रविवारी १०० टक्के प्रतिसाद देणाऱ्या रत्नागिरीकरांनी सोमवारी मात्र बेपर्वाईचे दर्शन घडविले. ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही रत्नागिरीत सोमवारी सकाळपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आह ...
जिल्हाभरात हजारोंच्या संख्येने मुंबई, पुणे येथून नागरिक दाखल झाले आहेत. यातील अनेकजण आपण बाहेरगावाहून आल्याची माहितीही लपवत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ...
जिल्ह्यातील दापोली येथे कोरोना सदर्भात सुरक्षेचा उपाय म्हणून सुमारे २६ जणांना होम कोरोन्टाईन करण्यात आल्याची माहिती दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी दिली. दरम्यान, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बंद केली जात नसल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशास ...
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वच स्तरावर जोरदार उपाययोजना राबविल्या आहेत. मात्र, कोकण रेल्वेला सध्या मोठ्या प्रमाणात परतीसाठी गर्दी दिसून येत आहे. तरी मास्कचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण नगण्य दिसून येत आहे ...
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर मंगळवार दि. १७ मार्चपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, मंदिरातील नैमितिक विधी सुरू राहणार असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. ...
शिर्डीसह राज्यातील अनेक मोठी मंदिरे आजपासून भाविकांना बंद करण्यात आली आहेत. गणपतीपुळे येथील मंदिराचाही त्यात समावेश आहे. आता दुसऱ्या टप्प्यात सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे, विविध संप्रदायांच्या बैठका अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करण्याचे आ ...
रत्नागिरीत कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे असलेले पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हातीव (ता. राजापूर), गणपतीपुळे व जयगड येथील तिघेजण असून दोनजण पुण्याचे आहेत. या पाचही जणांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...