शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

मराठी भाषा खाते संस्कारक्षम महाराष्ट्राला ताकद देणारे : मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:29 IST

मराठी माणसाला त्रास दिल्यास कारवाई

रत्नागिरी : मराठी भाषा हे खाते अतिशय संवेदनशील आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने भावनिक आहे. या खात्याकडे सगळ्यांनी अतिशय डाेळसपणे बघण्याची आवश्यकता आहे. संस्कारक्षम महाराष्ट्राला ताकद देणारे हे खाते आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी हे उपयुक्त खात आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पाली (ता. रत्नागिरी) येथे पत्रकार परिषदेत दिली.त्यांनी सांगितले की, या खात्यामार्फत मराठी विद्यापीठ, चार महामंडळ चालविली जातात. अखिल भारतीय साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन या खात्यामार्फत हाेतात. या खात्याशी साहित्यिकांचा, कलाकारांचा संबंध येताे. या खात्यामार्फत मराठी वाङमय पुरस्कार दिले जातात. मराठी भाषेच्यानिमित्ताने तालुकास्तरापर्यंत चांगले उपक्रम राबविण्यासाठी आम्ही यशस्वी ठरू, असे ते म्हणाले.

केंद्रशासनाकडून अभिजात भाषेची जी यंत्रणा आहे, त्यामधून जाे निधी मिळवायचा आहे, ताे कराेडाे रुपयांचा निधीही महाराष्ट्रासाठी मिळवू, असे मंत्री सामंत म्हणाले. जास्तीत जास्त व्यवहारामध्ये मराठी भाषेचा उपयाेग झाला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे कार्यरत राहू. मराठी भाषा विभागाचा वर्षभराचा आराखडा तयार केला जाणार आहे.जिल्ह्यात पुस्तकांचे गाव करायचे आहे, कवितांचे गाव करायचे आहे, जिल्हानिहाय साहित्य संमेलन घ्यायची आहेत, युवा साहित्यिक, युवा कवी, युवा लेखक तयार करायचे आहेत. मराठी भाषेच खात महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी उपयुक्त आहे. शालेय शिक्षणापर्यंत मराठी, व्यवहारात मराठी, न्यायालयामध्ये मराठी भाषा अशा प्रकारचे विविध उपक्रम घेऊन मराठी भाषेचे काम करणार आहाेत.

मराठी माणसाला त्रास दिल्यास कारवाईमहाराष्ट्र सर्व जाती, धर्मांनी, पंथांनी जरी नटलेला असला, तरी मराठी माणसाला त्रास देणे किती महागात पडू शकते, हे शासनाने दाखविले आहे. मराठी माणसाला न्याय देण्यासाठीच महायुतीचे सरकार आहे, मराठी माणसाला जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका काेणी घेत असेल, तर त्याच्यावर कठाेर कारवाई केली जाईल ही शासनाची भूमिका आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत