शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाविरोधात महायुतीचा ‘एल्गार’

By admin | Updated: June 3, 2014 02:03 IST

महायुतीतर्फे सोमवारी लाक्षणिक धरणे आंदोलन

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळावी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ए. पी. एल. धारकांना अद्याप धान्यपुरवठा नाही, या दोन प्रमुख मुद्द्यासंह अन्य मागण्यांसाठी महायुतीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. आंबा बागायतदारांना भरपाई मिळालीच पाहिजे, रेशन दुकानावर धान्य मिळालेच पाहिजे याचबरोबर लोकसभा झाकी है, विधानसभा बाकी है, एक धक्का और दो आघाडी शासन तोड दो, अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी जयस्तंभ परिसर दणाणून सोडला. भाजप, शिवसेना आणि आर. पी. आय. (आठवले गट) महायुतीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यात भाजपचे प्रवक्ते बाळ माने, जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे प्रवक्ते उमेश शेट्ये, शहराध्यक्ष संजय पुनसकर, आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, प्रा. नाना शिंदे, तसेच रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बाळ माने, सचिन वहाळकर, प्रा. नाना शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनाच्या समाप्तीनंतर निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे तसेच तहसिलदार मारूती कांबळे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश मुकादम, शिक्षण सभापती सतीश शेवडे, तालुकाध्यक्ष बाबा बार्इंग, आंबा बागायतदार सुर्यकांत सावंत, विजय बेहेरे, राजू जाधव, उदय बने, मुन्ना चवंडे, सभापती अनुष्का खेडेकर, उपसभापती योगेश पाटील, शरयू गोताड, पल्लवी पाटील, राजश्री शिवलकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)