शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रत्नागिरी जिल्ह्यात केवळ राजापूरमध्ये बंडखोरी, चार मतदारसंघांत दुरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 16:09 IST

रत्नागिरी, गुहागरला बंडखोरी मागे

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये उद्धवसेनेचे उदय बने आणि गुहागरमध्ये भाजपचे संतोष जैतापकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे जिल्ह्यात आता केवळ राजापूर मतदारसंघात बंडखोरी आहे. तेथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतलेला नाही.

जिल्ह्यात पाच मतदारसंघात ३८ उमेदवार आहेत. अनेक अपक्ष रिंगणात असले तरी चार मतदारसंघात प्रमुख लढत दुरंगी तर राजापुरात तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर अशा तीन मतदारसंघात बंडखोरी झाली होती. रत्नागिरीमध्ये उद्धवसेनेचे उमेदवार बाळ माने रिंगणात असतानाही उद्धवसेनेच्याच उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी सोमवारी माघार घेतली.गुहागरमध्ये भाजपला उमेदवारी न मिळता शिंदेसेनेच्या राजेश बेंडल यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुढळे भाजपच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी गुहागरमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवारी त्यांनी माघार घेतली.राजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडूकन उद्धवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र काँग्रेसला जिल्ह्यात एकही जागा नसल्याची खंत व्यक्त करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ते सकाळपासून नॉट रिचेबल होते. त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असल्याने येथे तिरंगी लढत होणार आहे.जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात ३८ उमेदवार रिंगणात आहेत. यात अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक असली तरी राजापूरवगळता इतर चार मतदारसंघांमधील प्रमुख लढत दुरंगीच होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४rajapur-acराजापूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024