कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथील गेल्या वर्षभरापासून अनेक समस्या कायम असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत ...
मुंबई आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले त्यांच्या योगदानाची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन महापौर सुनील प्रभू यांनी केले. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील माथाडी भवन उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी दलदल तयार झाली असून संघटनेकडून उद्यानाची योग्य देखभाल केली जात नाही. ...