येथील आदिवासी गरीब जनतेचा विकास व्हावा हा उद्देश बाजुला ठेवून राजकारण्यांनी, राजकीय हेतू समोर ठेवून जव्हार जिल्हा न करता पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. ...
अंबरनाथ रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील शासकीय जमिनीवर बांधलेली ८२१ अनधिकृत बांधकामे तोडण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे़ ...
‘लोकमत’ सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन करण्यात आले आहे. ...
मार्च महिन्यातच रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पेण तालुक्यात मुबलक पाणी आहे, मात्र नियोजनाअभावी ४२ गावांना पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. ...
अनिता अडवाणी यांनी दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीतून रिंकी खन्ना यांचे नाव वगळण्याचे आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने अडवाणी यांना दिले़ ...