पश्चिम रेल्वेवर गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या गोंधळानंतर शनिवारी सकाळी पुन्हा एकदा झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना बसला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळील ...
जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून कर्जतची ओळख आहे. मात्र पावसाचे पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसते. सद्य:स्थितीत तालुक्यातील सहा पाझर तलावांनी तळ गाठले आहेत ...
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरळपाडा येथील एका बंद घराचे कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातील सोने, चांदी व रोख रक्कम असा सुमारे ५३ हजार ५०० रु पयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ...
शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या महाड तालुक्यातील गोठे दासगाव असा ५० गाव-वाडीवस्तीतील नागरिकांचा होडी प्रवास बंद झाला आहे. कारण मार्चअखेर या सावित्री नदीतील होडीने वाहतूक करण्याचा ठेका संपला आहे. ...