शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

घरांवर कोसळले विजेचे खांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 2:17 AM

दर्गावाडीत बैलाचा मृत्यू : वीज वितरण कं पनीचे खांब गंजलेले

पेण : तालुक्यातील बळवली ग्रामपंचायत हद्दीतील दर्गावाडी या आदिवासी वाडीवर रात्री पडलेल्या वादळी पावसात विजेचे चार खांब आदिवासींच्या घरांवर कोसळले. यातील एक सिमेंटचा खांब जवळच्या शेतात पडून या खांबाच्या वीजवाहिन्या अंगावर पडून शेतात बांधलेला बैल जागीच तडफडत मृत्यू पावला. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती सरपंच संजय डोंगर यांनी दिली. ग्रामीण भागातील असे अनेक खांब निकामी, गंजलेल्या विजेचे खांब न बदल्याने दर्गावाडीवर झालेल्या घटनेतून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोध घ्यावा अशा नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

पेणमध्ये मंगळवारी रात्री ८.३० वाजता वादळी वाºयांसह जोरदार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट, ढगांच्या गर्जनांचा आवाज व पाऊस अशी परिस्थिती होती, रात्री ९.०० वाजण्याच्या सुमारास दर्गावाडीवरील घरांवर हे विजेचे खांब कोसळले. याबाबत सरपंच संजय डोंगर यांना ही माहिती देण्यात आली त्यांनी वीज वाहिन्या प्रवाही असल्याने त्वरित वीज अधिकारी, कर्मचाºयांना कळवले. वीज प्रवाह बंद होईपर्यंत शेतात बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीज वाहिन्या पडून बैलाचा जागीच मृत्यू झाला.एकंदरीत घटनेचे प्रसंगावधान राखून सरपंच डोंगर यांनी परिस्थिती हाताळली. आदिवासींच्या जीवावर बेतलेला प्रसंग बैलाच्या जीवावर जाऊन बेतला. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच आ. धैर्यशील पाटील, जि.प. सदस्य बी.बी. पाटील, उपसरपंच गणेश पाटील यांनी दर्गावाडीवर जाऊन या आदिवासी बांधवांना प्रासंगिक मदत, व बैलाच्या मृत्यूची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांकडे केली.नागोठणेत पाच तास वीज गायबनागोठणे : सोमवारी वादळी वाºयामुळे विद्युत पुरवठा रात्री साडेअकरा ते पहाटे चारपर्यंत खंडित झाल्याने नागरिकांना काळोखात बसावे लागले होते. शहरात कोठेही नुकसान झाले नसल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. विद्युत पुरवठा पहिल्याच पावसात खंडित झाला असल्याने याबाबत विद्युत वितरणचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांना विचारले असता, नागोठण्यात महामार्गावर तसेच निडी गावात विद्युत वाहक तारा तुटल्यामुळे नागोठणे शहरासह विभागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस