शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई; २४ गावांतील सुमारे ४० हजार नागरिकांची तहान टॅंकरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:40 IST

यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखीनच भर

पुणे: जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या असून, आंबेगाव, भोर, जुन्नर आणि खेड या चार तालुक्यांतील २४ गावांमधील १०५ वाड्या-वस्त्यांना २० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टॅंकरमुळे या २४ गावांतील सुमारे ४० हजार नागरिकांची तहान भागविली जात आहे.

मागील वर्षी मान्सूनचे वेळेवर झालेले आगमन, दमदार पाऊस यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरली. तसेच परतीचा पाऊसही समाधानकारक झाला. त्यामुळे काहीशा उशिराने यंदा जिल्ह्यात टॅंकर सुरू करावे लागले. आता मात्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यातच यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. मे महिनाअखेर आणि जूनच्या पहिला आठवड्यात टॅंकरच्या संख्येमध्ये आणि पाणीटंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.

आंबेगाव तालुक्यातील ८ गावांमधील ३५ वाड्या-वस्त्यांना ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. भोरमधील एका गावात एक टॅंकर सुरू आहे. जुन्नरमधील ८ गावांमधील ३२ वाड्या-वस्त्यांना ६ टॅंकरने, तर खेडमधील ७ गावांमधील ३८ वाड्या-वस्त्यांना पाच टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाने १९ विहिरी अधिग्रहित केल्या असून, त्याद्वारेसुद्धा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या २४ गावांमधील ३९ हजार ६०७ नागरिकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीDamधरणwater shortageपाणीकपात