शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारपुष्प ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:12 IST

...................................... अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामींनी जगाला कर्मसिद्धांत दाखविले. कर्म हा जागतिक व्यवस्थेचा नियम आहे. जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. ...

......................................

अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामींनी जगाला कर्मसिद्धांत दाखविले. कर्म हा जागतिक व्यवस्थेचा नियम आहे. जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. आपले अनुभव, कृती, विचार, भावना, मन, अवचेतन मन आणि चेतनेमध्ये परिवर्तित होतो. चेतना बदलल्याने मनही बदलते. कर्मामुळे आपण आपल्या चेतनेचे मूळ स्वरूप जाणू शकत नाही. कर्मापासून मुक्त होण्याचे दोन मार्ग आहेत - आत्मजागृती आणि निःस्वार्थ प्रेम. आत्मजागृतीच्या अनुपस्थितीत जगासोबत प्रेमाचा आभास होतो. जागतिक प्रेम स्वार्थी असते. त्यामुळे नकारात्मक कर्माचे आकर्षण होते. त्यावर मात करण्यासाठी निःस्वार्थ प्रेम आवश्यक आहे. कर्म ज्या भावाने बांधले गेले आहे नेमका त्याच्या विपरीत भावाने तो नष्ट होतो. कर्माच्या प्रक्रियेचे ज्ञान प्राप्त केल्याने कर्माला दूर करणे सोपे होते. निःस्वार्थ प्रेमाचा अनुभव आणि अभिव्यक्ती नकारात्मक कर्म ऊर्जेचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतो. निःस्वार्थ प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी चार गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. एक, जाणून बुजून कोणालाही दुखवू नका. दोन, तुमचे प्रेम व्यक्त करण्याच्या मार्गात तुमच्या अभिमानाला आड येऊ देऊ नका. तीन, नकारात्मक विचार टाळा. चौथे, तुमच्या अपराध्यालाही क्षमा करा. क्षमापनेची ऊर्जा तुमच्या कर्माचा भार हलका करते.

- गणीवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज़

(फोटो आहे)