शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

... म्हणून राज ठाकरे यांची पुण्यात पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 18:05 IST

वाहतूककोंडीचा अनुभव पुणेकरांना नवीन नाही. पाऊस असो किंवा रणरणत ऊन असो पुण्यात वाहतूककोंडी नित्याची आहे. याच वाहतूक कोंडीचा फटका अनेक सेलिब्रेटींनाही बसला आहे.

पुणे : वाहतूककोंडीचा अनुभव पुणेकरांना नवीन नाही. पाऊस असो किंवा रणरणत ऊन असो पुण्यात वाहतूककोंडी नित्याची आहे. याच वाहतूक कोंडीचा फटका अनेक सेलिब्रेटींनाही बसला आहे. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सिनेस्टारदेखील पुण्याच्या ट्रॅफिकला घाबरतात.याच वाहतूक कोंडीचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नुकताच आला. 

         पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतः बुधवारी हा किस्सा सांगितला. ठाकरे यांची पत्रकार परिषद मंगळवारी संध्याकाळी आयोजित केली होती. मात्र रद्द करण्यात आली याचे निमित्त ठरले  पुण्याची ट्रॅफिक.याबाबत ठाकरे म्हणाले, ' खरं तर काल आपण भेटणार होतो मात्र मला नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि गाडी सोडून मला चालत घरी यावं लागलं'. 

        काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनाही असाच अनुभव आला होता.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही पिंपरीतील दुचाकीवर जातानाचा फोटो व्हायरल झाला होता. चाळीस लाख लोकसंख्या आणि त्यापेक्षा अधिक गाड्या शहरात असल्याने राज ठाकरेच नाही तर अनेकांना पुण्याच्या वाहतूक कोंडीने पायपीट करण्याची वेळ आणली आहे. 

   

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेTrafficवाहतूक कोंडीPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेसBJPभाजपा