शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

जीवनात अपयशाने खचून न जाता कठीण परिश्रमासह जिद्द, सातत्य विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक - हिंमाशू राय

By नितीश गोवंडे | Updated: May 29, 2023 17:24 IST

कॅडेट्सनी अनुभव, माेकळेपणा, करुणा, भावनिक बुध्दिमत्ता, अनुकूल नेतृत्व हे गुण आत्मसात करावे

पुणे: खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी (एनडीए)मध्ये तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर कॅडेट सागरासारख्या माेठ्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे कॅडेट्सनी अनुभव, माेकळेपणा, करुणा, भावनिक बुध्दिमत्ता, अनुकूल नेतृत्व हे गुण आत्मसात करावे. जीवनात अपयशाने खचून न जाता, कठीण परिश्रमाबरोबरच जिद्द, सातत्य ठेवल्यास सर्व गाेष्टींवर यशस्वीपणे मात करता येऊ शकेल असे मत इंदाैर येथील इंडियन इन्स्टियूट ऑफ मॅनेजमेंटचे (आयआयएम) संचालक हिमांशू राय यांनी साेमवारी व्यक्त केले.

एनडीए मध्ये साेमवारी १४४ वा दीक्षांत समाराेह पार पडला. यावेळी विविध अभ्यासक्रमाच्या शाखेतील एकूण ३६७ कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी एनडीएचे कमांडंट व्हाईस अॅडमिरल अजय काेचर, डेप्युटी कमांडंट मेजर जनरल संजीव डाेगरा, प्राचार्य प्रा. ओम शुक्ला यांची व्यासपीठावर उपस्थिती हाेती. यावेळी बीएस्सीचे ८१, बीएस्सी काॅम्प्युटर सायन्सचे ९०, बीए चे ५९ आणि बीटेकच्या १३७ अशा एकूण ३६७ कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये भारताच्या मित्र देशांतील १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कॅडेट्स मध्ये प्रशिक्षणानंतर राष्ट्रीयत्वाची भावना ओतप्रोत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेले करिअर हे देशाच्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळे त्यांनी पुढील काळात जबाबदारीपूर्वक देशसेवा करावी. देश आपल्याकडे माेठ्या आकांक्षेने पाहत असून सैनिक हाेणे साेपी गाेष्ट नसून, माेठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. लष्करी सेवेत विविध परिस्थितीत काम करावे लागत असते तसेच वेगवेगळया आव्हानांचा सामना करावा लागताे. त्यामुळे शिस्त बाळगत आपले युनिट एकत्रित बांधून ठेऊन काम करणे महत्वपूर्ण आहे. काेणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने देशसेवा करणे सैनिकांचे कर्तव्य असल्याचे मत एनडीचे कमांडट अजय काेचर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीDefenceसंरक्षण विभागEducationशिक्षणSocialसामाजिक