पवना नदी तीरावर ११ ठिकाणी, मुळा नदीवर ८ ठिकाणी आणि इंद्रायणी नदीवर ५ ठिकाणी पाणी घुसत आहे ...
राज्य सरकारकडून कोणतेही आदेश न आल्यामुळे वर्ष होऊनही एकतानगरीचे पुनर्वसन कागदावरच आहे ...
Velhe Taluka Renamed Rajgad: वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता दिली ...
यंदा गणेशोत्सवासाठी सात दिवसांची मुभा देण्यात आली असून, रात्री बारापर्यंत त्याचा आनंद घेता येईल ...
शेतकरी कांदा चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी पाठवत आहेत,पण सध्याचा दर प्रति १ किलो १२ ते १७ रुपये इतकाच असून, यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही ...
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापांसून सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी ओसरला. मात्र, धरण परिसरात पाऊस कायम होता ...
संवेदनशील खून आणि मालेगाव बॉम्बस्फोटसारख्या दहशतवादी केसमध्ये राजकीय नेते हस्तक्षेप करतात आणि पीडितांच्या कुटुंबांना न्याय मिळत नाही ...
सध्या रेड अलर्ट केवळ घाटमाथा परिसरासाठी लागू असून पुणे शहरात किंवा जिल्ह्यातील इतर भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले ...
या लोकार्पण कार्यक्रमामुळे विधी महाविद्यालयापासून थेट चतु्श्रुंगी पर्यंत किमान तासभर आधी वाहनकोंडी झाली होती. ...
डिंभे धरणातून २१ हजार क्युसेक आणि चासकमान धरणातून २३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग घोड आणि भीमा नदीत सोडण्यात आला आहे. ...