हवामानातील आद्रता कमी झाल्याने शहरातील कमाल व किमान तापमानात अचानक वाढ झाल्याने सोमवारी मार्च महिन्यातील गेल्या १० वर्षातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे़. ...
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार पालिकेने ११५० एमएलडी (दररोज) पाणी उचलणे अपेक्षित होते. मात्र,सर्व नियम मोडित काढून पालिकेकडून दररोज १३५० ते १४५० एमएलडी पाणी उचलले जात आहे. ...
राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. ...
आजच्या आधूनिक युगात युद्धाचे स्वरूप बदलले आहे. देशाच्या सामुद्र किना-यांचे रक्षण करणा-या युद्धनौकांनाही आण्विक, रासायनिक आणि जैविक हल्याचा धोका आहे ...
भय आणि संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे. सीआरपीएफ सैनिकांना जे सुरक्षित ठेवू शकले नाहीत, तेच त्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशद्रोही ठरवत आहेत ...
सुमारे १५ ते १६ मीटरच्या रुळादरम्यान काही ठिकाणी घर्षणामुळे लोखंड वितळून गेले. त्यामुळे रुळाला बाक (कर्व्ह) तयार झाला. ही बाब चालकाच्या निदर्शनास आली. ...