शिवसेनेच्या दृष्टीने वरळी मतदार संघ शिवसेनेचा सर्वात सुरक्षीत मतदार संघ समजला जातो. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पराभव मिळू नये म्हणून आदित्य यांच्या बाबतीत काळजी घेण्यात येत आहे. ...
पुण्यातल्या युतीच्या कोट्यातील आठही जागा भाजप लढवणार असल्याने नाराज शिवसैनिकांनी थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. मात्र भाजपच्या पहिल्याच यादीत आठही जागांची घोषणा झालेली असल्यामुळे आता शिवसैनिकांना दिलासा मिळणे कठीण असल्याच ...