शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

RTE अंतर्गत राज्यभरातून ९४ हजार जणांना संधी; आत्तापर्यंत ३४ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 15:17 IST

प्रवेशासाठी अंतिम मुदत ८ मे पर्यंत असल्याने सर्व जागांवर प्रवेश होण्याची चिन्हे आहेत

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातून आत्तापर्यंत ३४ हजार ३४२ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. प्रवेशासाठी अंतिम मुदत ८ मे पर्यंत आहे. एकूण ९४ हजार ७०० जणांना प्रवेश देण्यात आला आहे.

आरटीईची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. यंदा १ लाख १ हजार ८४६ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. ऑनलाइन सोडतीच्या माध्यमातून ९४ हजार ७०० जणांना प्रवेश देण्यात आला. पालकांना एसएमएस पाठवून प्रवेशाबाबत कळविण्यात आले. तसेच, प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी दि. ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, सुरुवातीपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींमुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत दि. ८ मेपर्यंत वाढविण्यात आली. प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

आत्तापर्यंत सर्व जिल्ह्यांतून ३४ हजार ३४२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अद्याप प्रवेशासाठी सहा ते सात दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्व जागांवर प्रवेश होतील, अशी चिन्हे आहेत. तसेच, प्रवेशासाठी आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थीGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र