शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

''कांदा कापून नाही तर कांद्याचे भाव पाहून डाेळ्याला पाणी'' ; जेजुरीच्या हाॅटेलमधील पाटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 7:31 PM

कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कांदा चिरुन नाहीतर कांद्याचे भाव पाहून डाेळ्यात पाणी येत आहे अशी पाटी एका हाॅटेल चालकाने आपल्या हाॅटेलमध्ये लावली आहे.

पुणे : बाजारात कांदा उपलब्ध हाेत नसल्याने कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यात सध्या किरकाेळ बाजारामध्ये 130 ते 150 रुपयांपर्यंत कांद्याचे भाव गेले आहेत. त्यामुळे हाॅटेल चालकांची माेठी पंचायत झाली आहे. हाॅटेलमधील बहुतांश पदार्थांमध्ये कांदा वापरला जात असल्याने आता हाॅटेल चालकांनी विविध उपाय शाेधून काढले आहेत. कांदा मागताना हाॅटेलमधील ग्राहकांना कांद्याच्या भावाची कल्पना यावी म्हणून जेजुरीतील एका हाॅटेल चालकाने आपल्या हाॅटेलमध्ये कांद्यामुळे हाेणाऱ्या नागरिकांची अवस्था दर्शवणारी पाटी आपल्या हाॅटेलमध्ये लावली आहे. 

''कांदा कापून डाेळ्याला पाणी येण्यापेक्षा कांद्याचे भाव गगणाला भिडल्याने डाेळ्यात पाणी येत आहे'' अशी पाटीच जेजुरीतील सदानंद हाॅटेलच्या मालकाने लावली आहे. हाॅटेलमध्ये विविध पदार्थांसाठी कांद्याची गरज असते. त्यावर सुद्धा हाॅटेलचालक विविध उपाय करत आहेत. कांदा भजीच्या ऐवजी पालक भजी आणि काेबी भजी देण्यात येत आहेत. तसेच भेळेमध्ये कांद्याऐवजी उकडलेली मिर्ची टाकण्यात येत आहे. मिसळ तसा सर्वांचा आवडता पदार्थ मिसळमध्ये माेठ्याप्रमाणावर कांदा घालण्यात येताे. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी करुन आता मिसळमध्ये काेथिंबिरीचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. 

सदानंद हाॅटेलचे मालक हरीदास रत्नपारखी म्हणाले, कांद्याचे दर दरराेज वाढत असल्याने हाॅटेल चालविताना अनेक अडचणी येत आहेत. पुण्या- मुंबईसारख्या माेठ्या शहरांना कांदा पाठविण्यात येत असल्याने ग्रामीण भागात कांदा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे कांद्याला इतर पर्याय देण्यात येत आहे. तसेच आम्ही कांद्याची सध्याची अवस्था दर्शवणारी पाटी देखील आमच्या हाॅटेलमध्ये लावली आहे. 

टॅग्स :PuneपुणेonionकांदाJejuriजेजुरी