शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

पूर आला अन सगळं वाहून घेऊन गेला ; पुण्यातील पुरग्रस्तांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 7:28 PM

पुण्यातील शांतीनगर भागात आलेल्या पुरामुळे येथील शेकडाे लाेक बेघर झाले हाेते. आता पूर ओसरला असला तरी नागरिकांचे संसार पुरामुळे रस्त्यावर आले आहेत.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील सर्वच धरणं शंभर टक्के भरली आहेत. गेल्या आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस झाल्याने पुण्यातील नद्यांना पूर आला हाेता. खडकवासला धरणातून 45 हजार क्सुसेस पेक्षा अधिक वेगाने पाणी साेडण्यात येत हाेते. त्यामुळे पुण्यातील नद्यांच्या कडेला असलेल्या अनेक झाेपडपट्यांमध्ये पाणी शिरले हाेते. त्यातच येरवडा भागातील शांतीनगर झाेपडपट्टीत शिरलेल्या पाण्यामुळे येथील नागरिकांच्या घरांचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. एका पुराने अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. 

सर्वच धरणं भरल्याने मुठा तसेच मुळा नदीपात्रात माेठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत हाेता. त्यामुळे नदीकिनारच्या वसाहतींना सावधानतेचा इशारा देण्यात आला हाेता. गेल्या शनिवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास शांतीनगर झाेपडपट्टीत पाणी शिरले. क्षणात येथील अनेक घरे पाण्याखाली गेली. आठ ते दहा फुटांपर्यंत पाणी या भागात हाेते. या आस्मानी संकटामुळे येथील शेकडाे लाेकांचे संसार आता उघढ्यावर आले आहेत. घरात केवळ चिखल आणि घाण उरली आहे. 

रात्रीच्या सुमारास अचानक पाणी आल्याने येथील नागरिकांना कुठलेही सामान घेऊन बाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरात असलेले सर्व सामान पाण्यात गेले. अनेकांचे टिव्ही, फ्रीज या पाण्यामुळे खराब झाले. तसेच घरातील सामान देखील अस्थव्यस्थ झाले. येथील नागरिकांना अद्यापही मदत मिळाली नसून केवळ एक ब्लॅंकेट महापालिकेकडून देण्यात आले आहे. त्यामुळे येथी नागरिक आता मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेfloodपूरYerwadaयेरवडा