शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
2
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
3
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
4
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
5
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
6
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
8
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
9
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
10
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
11
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
12
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
13
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
14
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
15
आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला
16
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
17
सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
18
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
19
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
20
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ; पुण्यातील उद्याेजकाचे स्तुत्य पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 19:31 IST

पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे.

पुणे : मुलीचं लग्न म्हंटलं की माेठ्या थाटामाटात करण्याकडे अनेकांचा कल असताे. पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यापासून ते चायनीज पासून ते साऊथ इंडियन डिशेसची मेजवाणी ठेवली जाते. परंतु पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नातदुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे. जाेशी यांनी लग्नातील अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या पाऊलाचे सर्वच स्तरातून आता काैतुक हाेत आहे. 

    यंदा मराठवाडा भीषण दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाड्यातील लाखाे विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत. दुष्काळामुळे पिकं करपल्याने या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांना मुलांना पुण्यात पैसे पाठवणे अशक्य झाले आहे. परिणामी हजाराे विद्यार्थ्यांना अर्धपाेटी राहूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीला पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता कुलदीप आंबेकर पुढे आला. कुलदीपने हेल्पिंग हॅण्ड ही संस्था सुरु करुन दुष्काळीभागातील विद्यार्थ्यांच्या मेसचा आणि इतर खर्च भागविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून मदत गाेळा करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता अनेक लाेक मदतीसाठी पुढे आले. जाेशी यांना सुद्धा दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मदत करायची हाेती. अर्धपाेटी बुद्धी चालत नाही याची त्यांना जाणीव हाेती. त्यांचे मित्र सचिन ईटकर यांच्या मदतीने त्यांना हेल्पिंक हॅण्ड या संस्थेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या संस्थेच्या 10 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे त्यांनी तब्बल 1 लाख रुपयांची मदत या मुलांना केली. 

    जाेशी म्हणाले, मला मुलीच्या लग्नात एखाद्या सामाजिक उपक्रमाला मदत करायची हाेती. याबाबत मी सचिन इटकर यांच्याशी बाेललाे. त्यांनी मला हेल्पिंग हॅण्ड या संस्थेबद्दल सांगितले. त्यानंतर मी 10 मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. मी या आधी शिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे उपाशी पाेटी बुद्धी चालत नाही हे मी पाहिलं आहे.  समाजाचं आपण काहीतरी देणे लागताे या भावनेतून मी मदत करण्याचा निर्णय घेतला. यातून इतरांनाही आपण समाजातील गरजुंना मदत केली पाहिजे हा संदेश मिळणार आहे. तसेच माेठा खर्च करुन लग्न करण्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांना मदत केली तर तुम्ही वाजवलेल्या लाखभर रुपयातून त्या मुलांच्या सहा महिन्याच्या मेसचा खर्च वाचविता येताे हा विचारही लाेक यापुढे करतील अशी आशा आहे.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळStudentविद्यार्थीmarriageलग्न