शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कोणाच्या भावना भडकवल्या जातील अशी वक्तव्ये करू नका; अजित पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 16:21 IST

औरंगाबाद येथे अवघ्या काही तासातच राज ठाकरेंची सभा सुरु होणार

पुणे : औरंगाबाद येथे अवघ्या काही तासातच राज ठाकरेंची सभा सुरु होणार आहे. औरंगाबाद पोलीस प्रशासनाने काही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी सभेला नियम व अटी घालून दिल्या आहेत. तसेच शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर शहरात बऱ्याच ठिकाणी सिसिटीव्ही बसवण्यात आले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा सभा घेणाऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभा घेणाऱ्यांनी अटी व शर्थीचे पालन करावे असे सांगितले आहे. पुण्यातल्या पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, राज्यात आज सभा घेणाऱ्यांनी भान ठेवूनच वक्तव्य करावीत. महाराष्ट्रात वातावरण कुठेही खराब होणार नाही, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कोणी असो आपले विचार मांडताना समाजात तेढ निर्माण होईल अथवा कोणाच्या भावना भडकवल्या जातील असं काही बोलू नये. राज्यातील  वातावरण खराब होईल, अशी वक्तव्य शक्यतो टाळावीत.

अटींचं संबंधितांनी पालन करा

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सभा आयोजित केल्या असतील. पण त्या भागातील पोलीस प्रशासनाने सभेला परवानगी देत असतात. तसंच औरंगाबाद इथल्या सभेला परवानगी देताना काही अटी घालून दिल्या आहेत. प्रत्येकाला आपले विचार मांडायचा अधिकार आहे. पण कोणाच्या भावना भडकावल्या जातील असे काही बोलू नये. राज्यात वातावरण चांगलं राहील याची सर्वानीच काळजी घ्यावी असे आवाहन पवार यांनी यावेळी केले आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण