शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली, चुलता-पुतण्याचा मृत्यू, आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर मरण पावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 10:02 IST

कुटुंब मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी गावी निघाले होते

उदापूर : मुंबई येथे राहत असणारे कुटुंब रिक्षातून आपल्या मूळ गावी नगर जिल्ह्यातील संगमनेर हद्दीतील चंदनापुरीला येत होते. माळशेज घाटात आल्यानंतर रिक्षावर दरड कोसळली यात मुलगा व नातू आई-वडिलांच्या डोळ्यादेखत मरण पावले, तर दैव बलवत्तर म्हणून आई-वडील आणि थोरला मुलगा यातून बालंबाल बचावला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६:३० मि. दरम्यान माळशेज घाटातील गणेश मंदिराजवळ घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील भालेराव कुटुंब आपल्या रिक्षा (क्र एम.एच. ०३ डी. एस. ३२११) मधून चंदनापुरी येथे मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी गावी निघाले होते; परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. माळशेज घाटातून प्रवास करत असताना रिक्षावर दरड कोसळली. यात पुतण्या सोयंम भालेराव वय (६), चुलता राहुल भालेराव वय (३७) हे दोघे जण जागीच ठार झाले, तर बाजूलाच बसलेली आई विमल भालेराव (५८), वडील बबन भालेराव वय (६२) व भाऊ सचिन भालेराव (४०, सर्व रा. घाटीपाडा नं. २ वाळकाबाई चाळ बिहार रोड योगीहील, मुलुंड, प. मुंबई ) हे थोडक्यात बचावले. या अपघातामध्येमृत्यू झालेल्या व्यक्तींना सरकारी दवाखाना ओतूर येथे आणले असून ओतूर पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाDeathमृत्यूhighwayमहामार्गAccidentअपघातRainपाऊसenvironmentपर्यावरण