शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणाची ' संगीतखुर्ची' प्रतिमा भाजपाने बदलली : जे.पी. नड्डा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 19:12 IST

एकीकडे मोदींनी जागतिक पातळीवर नेतृत्व स्थापन केले आहे तर दुसरीकडे 'त्यांचे' नेते जेल आणि चौकशीच्या कचाट्याच सापडले आहे..

ठळक मुद्देपुण्यात भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित निवडणुकीत कुठून लढायचे यालाही भाग्य लागते.

पुणे : महाराष्ट्राची ओळख ही शिवछत्रपतींची, स्वराज्य जन्मसिद्ध अधिकार सांगणाऱ्या लोकमान्यांची आणि समतेचा आग्रह धरणाऱ्या आंबेडकरांची ' भूमी ' म्हणून आहे.पण राज्यातील राजकारणाची अवस्था आजतागायत ही संगीतखुर्चीप्रमाणे झाली होती. मात्र, २०१४ साली सत्ता स्थापन केलेल्या भाजपाने महाराष्ट्राच्या राजकारणाची संगीतखुर्ची फेम प्रतिमा बदलत संपूर्ण पाच वर्ष स्थिर सरकार दिले., असे मत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नड्ड बोलत होते. ते म्हणाले, सौभाग्य आहे की ते राष्ट्रभक्तांच्या टोळीत राहून देशासाठी लढत आहेत. निवडणुकीत कुठून लढायचे यालाही भाग्य लागते. भाजपा कार्यकर्त्यांना ते मिळाले आहे. एकीकडे मोदींनी जागतिक पातळीवर नेतृत्व स्थापने केले आहे तर दुसरीकडे त्यांचे नेते जेल आणि चौकशीच्या कचाट्याच  सापडले आहे.  भाजपाची सदस्य संख्या 17 कोटी इतकी आहे . पूर आला पण महाराष्ट्र भाजप सदस्य संख्येत कमी झाली नाही. ही ताकद कार्यकर्त्यांची आहे. तसेच देशात 2300 पक्ष अस्तित्वात असून त्यात  59 प्रादेशिक, 7 राष्ट्रीय आहे. पण त्यामध्ये फक्त भाजपा प्रजातांत्रिक पक्ष असून बाकीचे सगळे पारिवारिक, चाचा भतिजा पार्टी आहे. भाजपाच्या ऐकाही नेत्याला राजकीय पार्श्वभूमी नाही लौकशाही पार्टी आहे

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस