शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भामा आसखेड धरण १०० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 7:06 PM

खेड तालुक्यासह इतर तालुक्यांना वरदान ठरलेले भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले असून धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून सोमवारी (दि. ३) ५५३ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

आंबेठाण : खेड तालुक्यासह इतर तालुक्यांना वरदान ठरलेले भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले असून धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून सोमवारी (दि. ३) ५५३ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असे आवाहन धरण प्रशासनाचे अधिकारी भारत बेंद्रे यांनी केले आहे.             भामा आसखेड हे खेड तालुक्यात भामा नदीवर उभारलेले मातीचे ८.१४ टी एम सी चे धरण आहे.भामा आसखेड धरण क्षेत्रात आणि तालुक्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून ५५३ क्यूसेस वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.एक जून पासून धरण क्षेत्रात ७१७ मिली पावसाची नोंद झाली आहे. धरणात २६ जून पासून पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. भामा आसखेड हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. सोमवारी जरी ५५३ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले असले तरी भविष्यात पावसाचे प्रमाण जास्त झाले तर विसर्ग अजून वाढवावा लागेल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी आणि विशेषत: शेतकरी बांधवांनी सावधानता बाळगावी असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसDamधरण