शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

अयोध्येत विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन व्हावे

By admin | Updated: April 26, 2016 01:28 IST

अयोध्येतील राममंदिर आणि मशिदीच्या वादाला मानवतेची दिशा देण्यासाठी तर्कशास्त्र आणि कायद्याच्या पलीकडे गेले पाहिजे.

पुणे : अयोध्येतील राममंदिर आणि मशिदीच्या वादाला मानवतेची दिशा देण्यासाठी तर्कशास्त्र आणि कायद्याच्या पलीकडे गेले पाहिजे. त्या दृष्टीने दिशा देण्यासाठी रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जागेवर ‘विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन’ उभारावे, असा सूर विविध धर्मांतील दिग्गज आणि तज्ज्ञांच्या परिसंवादात सोमवारी उमटला.विश्वशांती केंद्र, माईर्स एमआयटीतर्फे हा परिसंवाद झाला. यामध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, संत तुकडोजीमहाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू एस. एन. पठाण, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, पत्रकार अरुण खोरे, अनीस चिश्ती, अभय माटे, मिलिंद एकबोटे सहभागी झाले होते. या भवनासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह विविध धर्मांतील पंडित, तज्ज्ञ अभ्यासकांना पत्रे पाठविली. त्यातून सकारात्मक दिशा मिळालीे. जगातील सर्व धर्मग्रंथ जीवनग्रंथ असून, हे चिंतन नवीन पिढीसमोर नेण्याची गरज आहे,’’ अशी भावना कराड यांनी व्यक्त केली. धर्माधिकारी म्हणाले, ‘‘तत्कालीन काळात विविध धर्मांची केलेली मांडणी म्हणजे सिंथेसिस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारताची राज्यघटना हीदेखील सिंथेसिस असून, आता त्या नवीन सिंथेसिस संस्कृतीकडे जाण्याची वेळ आली आहे.’’