शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पानशेत पूरग्रस्तांच्या वारसांची नोंद करण्यास टाळटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:09 AM

पुणे : ‘न्याय देण्यासाठी वेळ लागत असेल तर शेवटी देण्यात येणारा न्याय हा अन्याय असतो. याप्रमाणे पानशेत पूरग्रस्त मातंग ...

पुणे : ‘न्याय देण्यासाठी वेळ लागत असेल तर शेवटी देण्यात येणारा न्याय हा अन्याय असतो. याप्रमाणे पानशेत पूरग्रस्त मातंग समाजातील वारसांची अवस्था झाली आहे. अनेक वर्षापासून पूरग्रस्तांच्या वारसांची नाेंदीचे अर्ज प्रलंबित आहेत. या प्रलंबित अजार्वर कार्यवाही करण्यासाठी शासनदरबारी वारंवार चकरा मारून, निवेदने देऊनही ढिम्म प्रशासन हालचाल करत नाही. यांसह इतर सात मागण्यांसाठी कंटाळून मातंग समाजाच्या वतीने एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. या वेळी अंबादास सूर्यवंशी, विशाल सकट, जयराम तलवारे, अमोल आवळे, सुनील खुडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कायार्लयासमोर शुक्रवारी भरपावसात मातंग समाज्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यांनतर जिल्हाधिकारी कायार्लयात निवेदन देण्यात आले. यामध्ये पानशेत पूरग्रस्तांच्या वारसांच्या मूळ सभासदांची नोंद करणे, घुसखोर आणि भाडेकरू यांच्याकडील अनधिकृत ताबे घेऊन मूळ पूरग्रस्तांना द्यावे, उपनिबंधक कायार्लय यांच्याकडील अभिलेख मूळ सभासदांना उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच त्यांच्याकडे किती संस्था, कायार्न्वित आहेत, किती संस्थेवर प्रशासक नेमले आहेत याची चौकशी करण्यात यावी. परवानगीशिवाय ज्या भाडेकरू व घुसखोर यांनी मालमत्ता पत्रकात नाव नोंद केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करणे. भाडेकरू व घुसखोर यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेले घर हे अनुसुचित जातीमधील मातंग समाजातील पूरग्रस्तांना देण्यात यावा. अनेक घुसखोर व भाडेकरू यांच्या एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावे अनेक मागासवगीय सोसायट्यामध्ये घरे आहेत. त्यांची चौकशी करणे तसेच बापुजीनगर सहकारी पुनर्वसन गृहरचना या संस्थेचे मूळ सभासद किंवा त्यांचे वारस नसतानाही व निवडणूक न घेता आपल्याकडे अध्यक्ष व सचिव म्हणून प्रस्ताव दाखल केल्याप्रकरणी त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.