शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

भाजपाच्या आक्रस्ताळेपणाला आम आदमी पक्षाचे उत्तर : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 6:52 PM

भाजपाच्या राजकारणाला आपने दिलेले हे उत्तर आहे अशा शब्दात राजू शेट्टी यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले.

पुणे : ज्या आक्रस्ताळेपणाने, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण हाेईल असे राजकारण भाजपाने केले. विराेधीमत व्यक्त करणाऱ्यांना देशद्राेही ठरवले या भाजपाच्या राजकारणाला लाेकांचे प्रश्न साेडवून आम आदमी पक्षाने (आप) उत्तर दिले आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेेते राजू शेट्टी यांनी आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये ते बाेलत हाेते. शेट्टी म्हणाले, भाजपाच्या आक्रस्ताळ, हिडीस राजकारणावर हा आपचा विजय आहे. भाजपाने जातीय ध्रुवीकरण करुन मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. विराेधी मत व्यक्त करणाऱ्याला देशद्राेही ठरवण्यात आले. दांभिक राष्ट्रवादाची परिसीमा गाठली हाेती. त्यात देशात मंदी, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करताना अडचणी येत आहेत. यावरुन लक्ष हटविण्यासाठी आक्रस्ताळपणा भाजपाने सुरु केला. यावर आपने शांतपणे नागरिकांचे प्रश्न साेडवले. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवल्या त्याचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देणारा प्रशासक मिळाला तर ते जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मतदान करतात हे दिल्लीच्या मतदारांनी दाखवून दिले. 

आप आणि स्वाभिमानी शेतकरी पक्ष येऊ शकतात एकत्रआप आणि स्वाभिमानी हे नैसर्गिक मित्र आहाेत. केजरीवाला यांना 2013 ला मी सांगली ला घेऊन आलाे हाेताे. आम आदमी पक्षाची ग्रामीण भागाची भूमिका स्पष्ट झाली नव्हती म्हणून आम्ही थांबलाे हाेताे, परंतु येत्या काळात दाेन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता फेटाळता येत नाही असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाdelhiदिल्ली