शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

'कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी घटनेनुसार काम करतोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 18:48 IST

Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्दे राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलंय.

नांदेड: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. आता राज्यपालांनी या मुद्द्यावरुन सरकारला प्रत्युत्तर दिलंय. 'मी संविधानानं दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय. कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असं राज्यपाल म्हणाले.

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याआधी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून राज्यपालांवर टीका केली. राज्यपालांकडून राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. 

राज्यपालांचे प्रत्युत्तरनांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यात बैठका नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केल्याची माहिती राज्यपालांनी दिली. तसेच, मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार, असं राज्यपालां म्हटलं.

टॅग्स :Politicsराजकारणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना