शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काँग्रेस ३६, भाजपा १२; राजस्थानमध्ये विधानसभेच्या टेस्ट निवडणुकीचा निकाल लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 22:31 IST

Rajasthan Election Result: या निवडणुकीला राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीची परिक्षा म्हणून पाहिले जाते. यामध्ये काँग्रेस एकतर्फी जिंकली आहे. 

आज राजस्थानमध्ये नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये १२ जिल्ह्यांतील ५० जागांवर भाजपाला जबरदस्त नुकसान झाले आहे. ५४ पैकी ५० जागांचे निकाल हाती आले असून यापैकी ३६ जागांवर काँग्रेस जिंकली आहे. तर भाजपाच्या पारड्यात १२ जागा आल्या आहेत. तर दोन जागा अपक्षांना गेल्या आहेत. 

५० मध्ये ७ नगर परिषदा आणि ४३ नगरपालिका होत्या. नगर परिषदांच्या ७ पैकी काँग्रेसला ५ जागा तर भाजपाला एकच जागा मिळाली आहे. उरलेली १ जागा अपक्षाला मिळाली आहे. या ५० जागांवर २८ पुरुष उमेदवार आणि २२ महिला उमेदवार जिंकल्या आहेत. या निवडणुकीला राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीची परिक्षा म्हणून पाहिले जाते. यामध्ये काँग्रेस एकतर्फी जिंकली आहे. 

पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही भाजपा दु:खी नाहीय. राजस्थान भाजपाचे राज्य प्रभारी  आणि राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसच्या कुशासनाला जनता त्रस्त झाली आहे. आज जर राजस्थानमध्ये निवडणूक घेतली तर भाजपा तीन चतुर्थांश मतांनी सरकार बनवेल. ग्राम पंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत भाजपाच्या विजयाची दिल्लीपर्यंत चर्चा होत आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक