शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भाजपाने काँग्रेसला पुन्हा दिला धक्का, पाच आमदारांनी हाती घेतले कमळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 20:35 IST

राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यात अपयश आले असले तरी मणिपूरमध्ये काँग्रेसला सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले आहे.  

ठळक मुद्दे मणिपूरमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील सरकार अस्थिर करण्याची काँग्रेसची खेळी भाजपाने काँग्रेसवरच उलटवलीकाँग्रेसच्या मणिपूरमधील पाच आमदारांनी आज भाजपामध्ये केला प्रवेश बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाने बजावलेला व्हिप धुडकावून लावत विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनाला दांडी मारली होती

नवी दिल्ली - सत्तेच्या डावपेचात भाजपानेकाँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. राजस्थानमधील काँग्रेस सरकार पाडण्यात अपयश आले असले तरी मणिपूरमध्ये काँग्रेसला सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले आहे.  मणिपूरमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील सरकार अस्थिर करण्याची काँग्रेसची खेळी भाजपाने काँग्रेसवरच उलटवली असून, काँग्रेसच्या मणिपूरमधील पाच आमदारांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.भाजपाच्या काही आमदारांनी दिलेले राजीनामे आणि मित्रपक्षाच्या आमदारांची नाराजी यामुळे मणिपूरमधील एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर झाले होते. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाने बजावलेला व्हिप धुडकावून लावत विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनाला दांडी मारली होती. त्यामुळे बिरेन सिंह सरकारला बहुमत मिळवणे सोपे गेले होते. दरम्यान, या सहा आमदारांनी काँग्रेससोबत विधानसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह सोमवारी या सर्व बंडखोर आमदारांना घेऊन दिल्लीत आले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर बिरेन सिंह यांनी ट्विट करून या भेटीबाबत माहिती दिली. तसेच विश्वास ठराव जिंकल्याबद्दल नड्डा यांनी सरकारचे अभिनंदन केले, अशी माहितीही त्यांनी दिली.मणिपूरमधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकाराने विश्वासमत ठराव १६ विरुद्ध २८ मतांनी जिंकला होता. सभागृहातील आघाडी सरकारकडे विधानसभा अध्यक्षांसह २९ सदस्यांचे पाठबळ होते. तर विरोधी काँग्रेसकडे २४ आमदार होते. मात्र या आमदारांपैकी ८ जणांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला नाही. या विश्वास ठरावात भाजपा सरकारचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र काँग्रेसचे आठ आमदार अनुपस्थित राहिल्याने भाजपाचा मार्ग अधिकच सोपा झाला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस