शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

थेरगावात पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले; स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 13:10 IST

पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, डासांचे प्रमाण देखील वाढते

हिंजवडी : थेरगाव मधील केजुदेवी धरण परिसरात पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले. वारंवार नदी प्रदूषित होऊनही यावर, ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने स्थानिक नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, डासांचे प्रमाण देखील वाढत असल्याने  नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. 

दरम्यान, रविवारी (दि.२५) सकाळी मॉर्निंग वॉक साठी धरण परिसरात गेलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात आली. निसर्गरम्य केजूदेवी धरण परिसर आणी गर्द झाडीतून खळखळ वाहणारी पवनामाई वारंवार प्रदूषित होत असल्याने पालिका प्रशासन नक्की करतयं तरी काय? असा प्रश्न काही सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत. केजुदेवी धरण परिसरात पवना नदीला वारंवार पडत असलेला जलपर्णीचा विळखा. मिसळत असलेले  रसायन मिश्रित सांडपाणी, पर्यायी नदीची होणारी गटारगंगा यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पवना नदीचे पावित्र्य जपण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याने, अधिकारी नक्की काय करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Puneपुणेriverनदीpollutionप्रदूषणHealthआरोग्यSocialसामाजिक