आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ... शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य? गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण... पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू 'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा "डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ सोलापूर -पुणे महामार्गांवर अपघात; १३ जण गंभीर जखमी, अंत्यविधीला जाताना अपघात भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग? रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले... मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... '३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती... सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
Pimpri Chinchwad (Marathi News) अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे समितीने पुढे सुनावणीसाठी तेजवानी गैरहजर राहिल्याने त्यांना बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे ...
दस्तनोंदणी झाल्यानंतर तो ऑनलाइन ई फेरफारसाठी पाठविताना स्थावर मालमत्तेचा (इममुव्हेबल) पर्याय स्कीप करून जंगमचा (मुव्हेबल) पर्याय निवडला ...
वाळू, सिमेंट आणि बांधकाम साहित्याची अयोग्य साठवण, कचऱ्याची उघडी वाहतूक, धूळरोधक अडथळ्यांचा अभाव आणि सततच्या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात धूळ वातावरणात पसरत आहे ...
मुंढवा जमीन प्रकरणात २७५ व्यक्ती असून, तेजवाणी यांना संबंधित व्यक्तींनी ही जमीन पॉवर ऑफ ॲटर्नी करून दिली आहे ...
वाहनांची अतोनात वर्दळ, अरुंद व खराब रस्ते, आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे हा परिसर अपघातप्रवण झाला आहे ...
आपण कोणत्या संस्कृतीचा भाग आहोत हे कळत नाही. भारतीय परंपरेतील राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’चा सन्मान करण्याची मानसिकता समाजात वाढली पाहिजे ...
एकाच बारमध्ये दोन दिवस दोन गंभीर गुन्हे घडल्याने पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ...
रवी साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह तब्बल २० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, त्याचे लग्न मोडले असून दोन मुले आहेत ...
आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे ...
अलीकडच्या काळात पैशाच्या जोरावर राजकारण आणि मतदान केले जाते, हे लोकशाहीला धोकादायक आहे ...