महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी करतात, आश्वासने देतात, पण रस्त्याच्या मूळ रचनेत बदल करण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावनेला केराची टोपली दाखवली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे ...
लिव्ह इनचा वाढता कल हे समाजातील बदलत्या मूल्यांचे लक्षण असले तरी सुरक्षा, कायदेशीर स्पष्टता आणि सामाजिक स्वीकारार्हता या मुद्द्यांवर ठोस धोरणांची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले ...