शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील 'या' पाच ठिकाणी भारतीयांनाच जाण्यास आहे मनाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 3:35 PM

1 / 5
चेन्नईतील एका हॉटेलमध्ये फक्त विदेशी पासपोर्ट असणाऱ्या पर्यटकांनाच जाण्याची परवानगी आहे.
2 / 5
गोव्यात असेही काही बिच आहेत तेथे फक्त परदेशी नागरिक जाऊ शकतात. भारतीयांना तेथे जाण्यास मनाई आहे.
3 / 5
बंगळुरूतील या हॉटेलमध्ये विशेषकरून जपानी लोक जायचे. पण नंतर वाद सुरू झाल्यावर ग्रेटर बंगळुरू सिटी कॉर्पोरेशनने हे हॉटेल बंद केलं.
4 / 5
गोव्याप्रमाणे पुद्दूचेरीमध्ये असे काही बीच आहेत जेथे भारतीयांना जाता येत नाही. विदेश पासपोर्ट दाखवून तेथे बीचवर प्रवेश मिळतो.
5 / 5
हिमाचल प्रदेशमधील कसोलमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये भारतीयांना प्रवेश नव्हता. यावरून 2015मध्ये तेथे वाद झाला होता. हॉटेलच्या बाहेर भारतीयांना प्रवेश नसल्याचे बॅनर्सही लावण्यात आले होते.