Navratri 2021 : नवरात्रीत अनेक जण नऊ दिवस किंवा दहा दिवस उपास करतात. उपास हा फक्त आहाराच्या बाबतीत असून चालत नाही, तर उपासाला जोड लागते ती उपासनेची. म्हणून केवळ जेवणाबाबत पथ्य पाळून उपयोग नाही, त्याबरोबर कायिक, वाचिक आणि मानसिक उपासही करायला हवा, तरच ...
Pitru Paksha 2021 : श्राद्ध करायचे आहे, परंतु काही ना काही अडचणींमुळे ते करणे शक्य होत नसेल तर वाईट वाटून घेऊ नका. श्राद्धाच्या बाबतीत एकाहून एक विकल्प अर्थात पर्याय धर्मशास्त्रात दिले आहेत. ...
Pitru Paksha 2021 : श्राद्धाच्या दिवशी तयार करण्यात येणारा स्वयंपाक हा अतिआदर्श मानला जातो. वास्तविक असा स्वयंपाक वर्षभर केला जाणे आवश्यक असते. पण वर्षभर नाही तरी किमान श्राद्धादिवशी तरी आदर्श स्वयंपाक असावा, अशी किमान अपेक्षा असते. कारण त्यात हर तऱ् ...
Pitru Paksha 2021 : हिंदू धर्मात, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. या वर्षी पितृ पक्ष २० सप्टेंबरपासून सुरू होत आहे जो पुढील १५ दिवसांसाठी म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत चालेल. या दरम्यान, पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान आणि त ...
Pitru Paksha 2021: ज्योतिषांच्या मते, राहू आणि केतूमुळेच काल सर्प दोष होतो आणि त्यामुळे जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा त्याला पूर्ण कालसर्प योग म्हणतात. काल सर्प दोषाचे १२ प् ...
Ganesh Chaturthi 2021 : भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीपासून अर्थात १० सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. एव्हाना घराघरातील गणपती आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असेल यात शंका नाही. बाप्पा वाजत गाजत येऊन मखरात विराजमान झाले आणि प्राणप्रतिष्ठा झाली ...
Janmashtami 2021: महाभारत या धर्मग्रंथांचा सूत्रधार कोणी असेल तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मानवी रूप घेऊन त्याने युक्तिवाद, तत्वज्ञान, निष्ठा, प्रेम, राजकारण असे सर्व पैलू उलगडून दाखवले. महाभारतात जे घडले ते आपल्या आयुष्यातही कमी अधिक प्रमाणात घडतेच ...