Jara Hatke News: एका छोट्याशा गावातील लोक गेल्या काही वर्षांपासून एका रहस्यमय त्रासाशी झुंज देत होते. या गावातील १५० हून अधिक लोक एक एक आठवडाभर झोपून राहायचे. त्यामुळे या गावातील लोकांना झोपेचीही भीती वाटू लागली होती. कलाची नावाच्या या गावातील लोकांच ...
Coronavirus News: मिडटाऊनमध्ये असलेल्या या फाइव्ह स्टार हॉटेलच्या मालकाची रॉबर्च मालिया याला पहिली पसंती नव्हती. मात्र कोरोनाच्या साथीची भीती आणि अन्य लोकांनी कुटुंबाला प्राधान्य देत हॉटेलमध्ये थांबण्यास नकार दिला तेव्हा ३६ वर्षीय रॉबर्ट मालियाकडे ही ...
A farmer changed the France-Belgium border : शेतकरी साधारणपणे आपल्या शेतीच्या कामात गुंतलेले असतात. मात्र एका शेतकऱ्याने शेतात वावरत असताना चक्क दोन देशांची सीमारेषाच बदलल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. ...
जगातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची भिंत भारतात आहे. या भिंतीची लांबी तब्बल ३६ किमी इतकी असून या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात भारतातील या जबरदस्त वास्तू विषयी... ...
केरळ प्राकृतिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखलं जातं. निसर्गाचं मनमोहक रुप अनेकांचं मन मोहून टाकतं. केरळमधली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. केरळला गेल्यावर आवर्जुन भेट द्यावीत अशी ठिकाणं कोणती? जाणून घेऊयात... ...
पाकिस्तानात फाळणी आधी तब्बल ३०० हिंदू मंदिरं होती. पण त्यातील अनेक मंदिरांना उद्ध्वस्त केलं गेलं. आता फक्त काही निवडक हिंदू मंदिरं पाकिस्तानात आहेत. ...
रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानले जाते. जगताच्या कल्याणासाठी त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम आणि देवी लक्ष्मीने सीता या भूमिकेत अवतार घेतला होता. रामायणातील सरस आणि सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि त्यात रंगून जातो. या कथांइतकेच महत्त्व आहे, त ...
'निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असले पाहिजे' असे प्रख्यात लेखक व.पु.काळे म्हणतात. परंतु, नुसते स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही, मनुष्याच्या ठायी निर्णयक्षमताही असावी लागते. ती नसेल, तर मनुष्य गोंधळू शकतो. यासाठी आपले अध्यात्मिक आणि मानसिक बळ सक्षम असायल ...