लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Destinations Photos

कुंभकर्णांचं गाव! येथील लोक आठवडाभर राहायचे झोपून, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Kumbhakarna's village! People here want to stay asleep for a week, a shocking reason came up | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कुंभकर्णांचं गाव! येथील लोक आठवडाभर राहायचे झोपून, समोर आलं धक्कादायक कारण

Jara Hatke News: एका छोट्याशा गावातील लोक गेल्या काही वर्षांपासून एका रहस्यमय त्रासाशी झुंज देत होते. या गावातील १५० हून अधिक लोक एक एक आठवडाभर झोपून राहायचे. त्यामुळे या गावातील लोकांना झोपेचीही भीती वाटू लागली होती. कलाची नावाच्या या गावातील लोकांच ...

Coronavirus : कोरोनाकाळात तो लक्झरी लाईफ जगला, तब्बल १४ महिने ५-स्टार हॉटेलमध्ये एकटाच राहिला - Marathi News | Coronavirus: He lived a luxury life during the Coronavirus, living alone in a 5-star hotel for 14 months | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : कोरोनाकाळात तो लक्झरी लाईफ जगला, तब्बल १४ महिने ५-स्टार हॉटेलमध्ये एकटाच राहिला

Coronavirus News: मिडटाऊनमध्ये असलेल्या या फाइव्ह स्टार हॉटेलच्या मालकाची रॉबर्च मालिया याला पहिली पसंती नव्हती. मात्र कोरोनाच्या साथीची भीती आणि अन्य लोकांनी कुटुंबाला प्राधान्य देत हॉटेलमध्ये थांबण्यास नकार दिला तेव्हा ३६ वर्षीय रॉबर्ट मालियाकडे ही ...

...आणि या शेतकऱ्याने दोन देशांची सीमारेषाच बदलली, यंत्रणांची धावाधाव, कारण वाचून म्हणाल - Marathi News | ... and the farmer changed the border between the two countries, the rush of systems | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...आणि या शेतकऱ्याने दोन देशांची सीमारेषाच बदलली, यंत्रणांची धावाधाव, कारण वाचून म्हणाल

A farmer changed the France-Belgium border : शेतकरी साधारणपणे आपल्या शेतीच्या कामात गुंतलेले असतात. मात्र एका शेतकऱ्याने शेतात वावरत असताना चक्क दोन देशांची सीमारेषाच बदलल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. ...

'द ग्रेट वॉल ऑफ इंडिया'च्या सौंदर्यापुढं फोल ठरेल चीनची भिंत, एकदा पाहाच... - Marathi News | the great wall of india kumbhalgarh fort beautiful pictures | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'द ग्रेट वॉल ऑफ इंडिया'च्या सौंदर्यापुढं फोल ठरेल चीनची भिंत, एकदा पाहाच...

जगातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची भिंत भारतात आहे. या भिंतीची लांबी तब्बल ३६ किमी इतकी असून या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात भारतातील या जबरदस्त वास्तू विषयी... ...

केरळमधील ५ सुंदर ठिकाणं जी तुमचं मन मोहून टाकतील; एकदा हे फोटो पाहाच - Marathi News | 5 beautiful places in Kerala that will captivate your mind Take a look at these photos | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :केरळमधील ५ सुंदर ठिकाणं जी तुमचं मन मोहून टाकतील; एकदा हे फोटो पाहाच

केरळ प्राकृतिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखलं जातं. निसर्गाचं मनमोहक रुप अनेकांचं मन मोहून टाकतं. केरळमधली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. केरळला गेल्यावर आवर्जुन भेट द्यावीत अशी ठिकाणं कोणती? जाणून घेऊयात... ...

पाकिस्तानातील अशी ६ हिंदू मंदिरं जिथं दर्शनासाठी जगभरातून येतात भाविक, एकदा पाहा... - Marathi News | 6 Hindu temples in Pakistan where devotees come from all over the world to visit | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :पाकिस्तानातील अशी ६ हिंदू मंदिरं जिथं दर्शनासाठी जगभरातून येतात भाविक, एकदा पाहा...

पाकिस्तानात फाळणी आधी तब्बल ३०० हिंदू मंदिरं होती. पण त्यातील अनेक मंदिरांना उद्ध्वस्त केलं गेलं. आता फक्त काही निवडक हिंदू मंदिरं पाकिस्तानात आहेत. ...

रामायणातली 'ती' आठ ठिकाणे आज कुठे, कशी आणि कोणत्या स्थितीत आहेत, जाणून घ्या. - Marathi News | Find out where, how and in what condition the eight places in the Ramayana are today. | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :रामायणातली 'ती' आठ ठिकाणे आज कुठे, कशी आणि कोणत्या स्थितीत आहेत, जाणून घ्या.

रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानले जाते. जगताच्या कल्याणासाठी त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम आणि देवी लक्ष्मीने सीता या भूमिकेत अवतार घेतला होता. रामायणातील सरस आणि सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि त्यात रंगून जातो. या कथांइतकेच महत्त्व आहे, त ...

निर्णय घेताना गोंधळता? या सहा गोष्टी करून पहा! - Marathi News | Confusion when making a decision? Try these six things! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :निर्णय घेताना गोंधळता? या सहा गोष्टी करून पहा!

'निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असले पाहिजे' असे प्रख्यात लेखक व.पु.काळे म्हणतात. परंतु, नुसते स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही, मनुष्याच्या ठायी निर्णयक्षमताही असावी लागते. ती नसेल, तर मनुष्य गोंधळू शकतो. यासाठी आपले अध्यात्मिक आणि मानसिक बळ सक्षम असायल ...