जगातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची भिंत भारतात आहे. या भिंतीची लांबी तब्बल ३६ किमी इतकी असून या भिंतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात भारतातील या जबरदस्त वास्तू विषयी... ...
केरळ प्राकृतिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखलं जातं. निसर्गाचं मनमोहक रुप अनेकांचं मन मोहून टाकतं. केरळमधली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. केरळला गेल्यावर आवर्जुन भेट द्यावीत अशी ठिकाणं कोणती? जाणून घेऊयात... ...
पाकिस्तानात फाळणी आधी तब्बल ३०० हिंदू मंदिरं होती. पण त्यातील अनेक मंदिरांना उद्ध्वस्त केलं गेलं. आता फक्त काही निवडक हिंदू मंदिरं पाकिस्तानात आहेत. ...
रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानले जाते. जगताच्या कल्याणासाठी त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम आणि देवी लक्ष्मीने सीता या भूमिकेत अवतार घेतला होता. रामायणातील सरस आणि सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि त्यात रंगून जातो. या कथांइतकेच महत्त्व आहे, त ...
'निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असले पाहिजे' असे प्रख्यात लेखक व.पु.काळे म्हणतात. परंतु, नुसते स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही, मनुष्याच्या ठायी निर्णयक्षमताही असावी लागते. ती नसेल, तर मनुष्य गोंधळू शकतो. यासाठी आपले अध्यात्मिक आणि मानसिक बळ सक्षम असायल ...
Saudi Arabia News : शहर म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या उंचच उंच इमारती, मोठमोठे रस्ते आणि आलिशान कार. मात्र आता असे एक शहत विकसित होत आहे जिथे वर उल्लेख केलेल्यांपैकी काहीही असणार नाही. ...
Gilgit-Baltistan In India : गिलगिट-बाल्टिस्थान, जम्मू-काश्मीरचा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला निसर्गसौंदर्याने संपन्न असा भाग. या गिलगिट-बाल्टिस्थानमधील काही भाग १९७१ युद्धात भारताने जिंकला होता हे फारच कमी जणांना माहिती आहे. आज जाणून घेऊया त्या ...