देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. जय श्रीराम... एकच नारा.. एकच राम... या जयघोषणा अयोध्या नगरीत दुमदुमल्याचा दिसून येत आहे. ...
Mahashivratri: Preah Vihar हे शिवमंदिर आग्नेय आशियात असून, त्या शिवमंदिरासाठी कंबोडिया आणि थायलंड हे देश आमने-सामने आले होते. हा संघर्ष एवढा तीव्र झाला होता की, त्यासाठी अखेर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. ...
'सुख सांगावे सकळांसी, दुःखं सांगावे देवासी' अशी आपल्या संतांची शिकवण आहे. समर्थ रामदास स्वामी तर सांगतात, व्यक्ती कितीही परिचयाचा असो, पण 'राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येति तदनंतरे' अर्थात सुरक्षित अंतर आणि मोजका संवाद ठेवलात तर भविष्यात पश्चात्तापाच ...
रामायण हे हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य मानले जाते. जगताच्या कल्याणासाठी त्रेतायुगात भगवान विष्णूंनी राम आणि देवी लक्ष्मीने सीता या भूमिकेत अवतार घेतला होता. रामायणातील सरस आणि सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि त्यात रंगून जातो. या कथांइतकेच महत्त्व आहे, त ...
Pice Hotels in Kolkata : वाचण्यास काहीसं अविश्वसनीय असलं, तरी हे खरं आहे. कोलकातामधील काही पाईस हॉटेलमध्ये आजही अगदी माफक दरात भोजन मिळतं. इथे तुम्ही झोल आणि भात आजही तुम्ही केवळ ३ रुपयांमध्ये खाऊ शकता. ...