रागावर नियंत्रण मिळवणे ही सर्वात मोठी कला आहे. तेही विशेषतः आजच्या घडीला. जेव्हा सर्वांचा संयमाचा ताबा सुटलेला आहे. ज्याला त्याला आपलेच म्हणणे खरे करण्याची घाई लागलेली असते. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग, भांडणं, चिडचिड करणे, ही नित्याची बाब बनत चालल ...
लॉक डाऊन काळात अनेक व्यवसाय सुरू झाले तर अनेक बंद पडले. तरीदेखील परिस्थितीसमोर न झुकता मनुष्याने फिनिक्स पक्षासारखी वेळोवेळी राखेतून भरारी घेतली. काही डाव यशस्वी झाले तर काही फसले. परंतु हार न मानता प्रयत्न करत राहणे, हेच तर यशाचे मुख्य सूत्र आहे. त् ...