ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीच्या लोकांचे दोष आणि गुण सांगितले गेले आहेत. यानुसार, ४ राशीचे लोक खूप हट्टी असतात आणि स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घालू लागतात. 'मी म्हणेन ती पूर्व' हा त्यांचा स्वभावगुण असतो. ...
शुक्र हा ज्योतिष शास्त्रातील सर्वात शुभ ग्रह मानला जातो. ते २ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाचा मानवी जीवनात मोठा प्रभाव असतो. सुखसोयी, वैवाहिक आनंद, आर्थिक वृद्धी, कलासंपन्नता या गोष्टी शुक्रावर अवलंबून असतात. हा एकमेव ग्रह आहे ...
ऑक्टोबर महिना काही राशींसाठी आनंद घेऊन येत आहे. या महिन्यात शनि देवाची कृपादृष्टी विशेषतः पाच राशींवर राहणार आहे. शनी देवाचे भ्रमण आणि स्वतःच्या राशीत अर्थात मकर राशीत होणारा मुक्काम आनंददायी ठरणार आहे. केवळ मकर राशीसाठीच नाही तर आणखी पाच राशींसाठी! ...
ज्योतिषशास्त्रात सर्व राशींचा स्वभाव, वागणूक, सवयी याबद्दल सविस्तर सांगितले आहे. यानुसार, ४ राशी आहेत लोक जन्मतः भाग्यवान समजले जातात. याचा अर्थ त्यांना नशिबाने सगळे आयते मिळते असे नाही, तर त्यांच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते. त्यामुळे ते पैसा आण ...
सकाळी उठल्या उठल्या आपल्या तळ हाताला खाज सुटत असेल तर आपण लगेच म्हणतो, की आज धनप्राप्तीची चिन्ह आहेत. हे भाकीत समुद्र ज्योतिष शास्त्राचा एक भाग आहे. या शास्त्रानुसार दिवस कसा जाणार हे आपल्या सकाळच्या लक्षणांवरून कळते. त्यानुसार पुढे दिलेली काही लक्षण ...