ज्योतिषशास्त्रात सर्व राशींचा स्वभाव, वागणूक, सवयी याबद्दल सविस्तर सांगितले आहे. यानुसार, ४ राशी आहेत लोक जन्मतः भाग्यवान समजले जातात. याचा अर्थ त्यांना नशिबाने सगळे आयते मिळते असे नाही, तर त्यांच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते. त्यामुळे ते पैसा आण ...
सकाळी उठल्या उठल्या आपल्या तळ हाताला खाज सुटत असेल तर आपण लगेच म्हणतो, की आज धनप्राप्तीची चिन्ह आहेत. हे भाकीत समुद्र ज्योतिष शास्त्राचा एक भाग आहे. या शास्त्रानुसार दिवस कसा जाणार हे आपल्या सकाळच्या लक्षणांवरून कळते. त्यानुसार पुढे दिलेली काही लक्षण ...
बरेच लोक मोत्याचे लॉकेट गळ्यात किंवा चांदीत घडवलेली मोत्याची अंगठी घालतात. ज्योतिषशास्त्रानुसार मोती चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहेत. हे शरीरातील पाण्याचे घटक आणि कफ नियंत्रित करते. चला जाणून घेऊया, मोत्याची अंगठी वापरण्याचे फायदे आणि कोणत्या ...
ज्योतिषशास्त्रात शनी हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीचा मनुष्य जीवनावर मोठा प्रभाव पडतो. हा ग्रह प्रत्येक राशीमध्ये अडीच वर्षे राहिल्याने त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. शनीची अडीच वर्षे आणि साडे साती संबंधित राशीच्या लोकांवर दीड वर्षासाठी प्र ...