Coronavirus : रेल्वे प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका हा अधिक असल्याने रेल्वेसेवा बंद करण्यात आली. कोरोनामुळे केंद्र सरकारने पहिल्यांदाच देशात रेल्वेगाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
#IndianArmy soldiers light up the environment in inhospitable terrain while standing guard at our frontiers and express gratitude to the corona fighters. Let us fight #COVID19 together. ...
भारतात २४ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरु झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला घराबाहेर न पडण्याचे आणि आहात तिथेच थांबण्याचे आवाहन केले होते. तरीही अनेक कामगार, मजूरांनी गावी जाण्यासाठी मिळेल ती वाहने, मिळेल त्या मार्गाने पायी ...