शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बिहार, झारखंड, यूपीमध्ये वादळाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 7:39 AM

1 / 8
मवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड या तीन राज्यांना वादळाने जोरदार तडाखा दिला. या तीन राज्यांत मिळून किमान ४0 बळी गेले.
2 / 8
सर्वाधिक म्हणजे १७ जणांचा मृत्यू बिहारमध्ये झाला. झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १0 जण मृत्युमुखी पडले आहेत
3 / 8
वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.
4 / 8
वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.
5 / 8
वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.
6 / 8
वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.
7 / 8
वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.
8 / 8
वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.