Sai Tamhankar : सध्या सई चर्चेत आहे ती तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे. हे फोटो समोर येताच तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे. पण काहींनी नेहमीप्रमाणे ट्रोलही केलं. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या तळागाळातील लोकांना, अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणले. कोट्यवधी कुळांचा उद्धार या महामानवाने केला. शिक्षण आणि साक्षर करुन समाज समृद्ध केला. म्हणूनच बाबासाहेबांची जयंती देशात सण-उत्सवाप्रमाणेच साजरी होते. ...
Marathi Serial: वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या खलनायक आहेत. मात्र यामध्ये आई कुठे काय करते मालिकेतील संजना ही जास्तच भाव खाऊन जाते. संजना ही एका भागासाठी खूप पैसे घेते. इतर खलनायिका किती मानधन घेतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...