जर काही कारणाने अशी परिस्थिती उद्भवली असेल, ज्यामुळे तुम्हाला कर्ज फेडण्यात अडचण येत असेल किंवा कर्जामुळे तुमच्या आयुष्यात काही समस्या येत असतील, तर हे उपाय करून पाहा. ...
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे. ...
Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूतने त्याच्या जीवनात खूप संघर्ष केला होता. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर टेलिव्हिजनच्या दुनियेत स्थान निर्माण केले आहे आणि नंतर चित्रपटांमध्येही तो हिट झाला. यशाचा शिखरावर असतानाच त्याने जगाचा निरोप घेतला. ...