निसर्ग सौंदर्य, समुद्रकिनारे आणि मंदिरांसाठी जगभर प्रसिद्ध असलेला हा देश आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. येथील लोक गायी आणि म्हशींसारखे मगरी पाळतात. ...
भारताच्या शेजारी देशांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जनक्षोभ भडकला आणि सत्तांतरे झाली. या आर्थिक विषमता आणि भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या संयमाचा कडेलोट झाला आणि राजकीय नेत्यांना देश सोडून पळावे लागले. ...
गेल्या दोन दिवसांपासून राजधानी काठमांडूसह देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत. अनेक शहरांमध्ये आंदोलक तरुणांकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. महत्वाचे म्हणजे, ओली देश सोडून पळाल्याचा दावा नेपाळी वृत्त वाहिन्यांनी केला आहे... यातच आता, केपी ओली यांची स ...