Lockdown 4.0 : भारतात कोरोना व्हायरसमुळे सुमारे 2 महिने देशात लॉकडाउन आहे. आजपासून, भारतातील लॉकडाउनचा चौथा टप्पा (लॉकडाउन 4.0.) सुरू झाला आहे, जो 31 मेपर्यंत अंमलात राहील. या टप्प्यात सरकारने लोकांना बरीच सूट दिली आहे. परंतु बरेच कडक नियम देखील बनवि ...
देशभरातील कामानिमित्त शहरी भागात गेलेले मजूर, कामगार लॉकडाऊनमुळे आपल्या गावी निघाले आहेत. रस्त्यावर या मजुरांच्या रांगाच रांगा लागल्या आहे. हाताला काम नाही, मग खायचं काय या चिंतेत असलेल्या या मजुरांनी अखेर घरचा रस्ता धरला. ...