ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वच ठिकाणी शासनाकडून पंचनामे करण्यात येणार आहे. मात्र, पंचनाम्याची ही प्रक्रिया असते कशी हे या लेखातून जाणून घेऊया. ...
Gudi Padwa Special : 7 Best Puri Recipes, Easy Puri Recipes To Try At Home : श्रीखंड पूरीचा बेत तर आपण करतोच मात्र त्यासोबत सणावाराला करावे असे काही पु्ऱ्यांचे खास प्रकार ...
Anti ageing tips at home : डॉ. मार्क हे जेवणात शाकाहारी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. झाडांपासून मिळत असलेल्या या पदार्थांमध्ये फायटोकेमिकल जास्त प्रमाणात असते. यामधून योग्य प्रमाणात पोषण मिळते. ...